ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे. ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे, मर्यादा पुरुषोत्तम राम असे आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचे एवढे काही नाही. त्यांना वाटतंय ते करत आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनासाठी जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या 1 कोटी मधला एक रुपया ही आला नाही!
-फडणवीस सरकारने आणलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारने केली रद्द
-पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर कोपरखळी
बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi